
गडचिरोलीतील नक्षलवाद: केंद्र सरकारला शांतीचा प्रस्ताव, निर्णायक क्षण समीप?
गडचिरोलीतील नक्षलवाद: केंद्र सरकारला शांतीचा प्रस्ताव, निर्णायक क्षण समीप? गडचिरोली : गेल्या अनेक दशकांपासून नक्षलवादाने ग्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अखेर शांततेचा किरण दिसत आहे. तब्बल ३५ वर्षांनंतर नक्षलवाद्यांनी केंद्र सरकारला थेट युद्धबंदीचा प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या घडामोडींवर केंद्रीत झाले आहे. केंद्र सरकार या प्रस्तावाला कसा प्रतिसाद देईल, याकडे सर्वांचेच लक्ष लागले…